रत्नागिरी : परराज्यातून व अन्य जिल्ह्यातून जिल्ह्यात एकूण 1 लाख 23 हजार 575 व्यक्ती दाखल झाल्या आहेत. तर रत्नागिरी जिल्ह्यातून इतर राज्यात तसेच इतर जिल्ह्यात गेलेल्यांची संख्या 53 हजार 210 आहे. यामध्ये रेल्वेने रवाना झालेल्यांची संख्या 10 हजार 289 आहे. तसेच बाहेर गावाहून आलेल्यांना क्वारंटाईन करण्यात येत आहे. आज अखेर होम क्वारंटाईन खाली असणाऱ्यांची संख्या 62 हजार 95 इतकी आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
12:13 PM 09-Jun-20