भारत-चीन तणाव : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली सर्वपक्षीय बैठक

नवी दिल्ली : पूर्व लडाखमध्ये गलवान खोऱ्यात झालेला हिंसक संघर्षात 20 भारतीय सैनिक शहीद झाले आहेत. त्यामुळं चीन सीमेवरील तणावाच्या परिस्थिती संदर्भात चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवली आहे. सीमेवर एकूणच युद्ध सदृश परिस्थिती आहे. हा तणाव पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 19 जून रोजी सर्वपक्षीयांची बैठक बोलवली आहे. ही बैठक व्हिडीओ कॉन्फन्सिंगद्वारे शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजता होणार आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
2:43 PM 17-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here