मुंबई : राज्यात गेल्या 24 तासांत 3307 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यात एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 1 लाख 16 हजार 752 इतकी झाली आहे. एका दिवसांत 114 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यभरात आतापर्यंत 5651 जण दगावले आहेत. बुधवारी राज्यात 1315 रुग्ण बरे झाले. तर आतापर्यंत एकूण 59 हजार 166 रुग्ण कोरोनातून बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
12:24 PM 18-Jun-20