जिल्ह्यात होम क्वारंटाईन मध्ये ४४ हजारांहून अधिक जण

रत्नागिरी : मुंबईसह एमएमआर क्षेत्र तसेच इतर जिल्ह्यातून जिल्ह्यात आलेल्या व्यक्तींना होम क्वारंटाईन केले जाते. शुक्रवार सायंकाळपर्यंत होम क्वारंटाईन खाली असणाऱ्यांची संख्या ४४ हजार ४१८ इतकी आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
11:58 AM 20-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here