या वर्षी मांडवी किनाऱ्यावर दहीहंडी देखील नाही

रत्नागिरी : कोरोना पार्शवभूमीवर मांडवी किनाऱ्यावरील दहीहंडी रद्द करण्यात आल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. रत्नागिरीतील सर्वात मोठा दहीहंडी उत्सव म्हणून मांडवी किनाऱ्यावरील दहीहंडीची ओळख आहे. मात्र शासनाच्या नियमामुळे हा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
05:11 PM 24/Jun/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here