नवी दिल्ली : पंतपधान नरेंद मोदी रविवार 28 जून रोजी ‘मन की बात’ कार्यक्रमाद्वारे नागरिकांशी संवाद साधणार आहेत. मन की बात चे आतापर्यंत 65 भाग प्रसारित झाले आहेत. 2020 वर्षातील ‘मन की बात’ चा हा सहावा आणि कोरोना संकटात चौथा भाग असणार आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
3:48 PM 27-Jun-20