वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याची मागणी करणार : उदय सामंत

रत्नागिरी : आज वीज बिलांबाबत ग्राहकांचे समाधान करण्याच्या हेतूने नाट्यगृहात ग्राहक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र अनेक ग्राहकांच्या बिलात कोणतीही चूक झाल्याचे आढळत नाही आहे. मागील काही महिन्यांपासून उद्योगधंदे बंद असल्याने प्रत्येकाला आर्थिक चणचण देखील भासत आहे. अशा अवस्थेत ग्राहकांवरील आर्थिक बोजा कमी व्हावा व दिलासा मिळावा यासाठी स्थिर आकार व इतर कारांसंदर्भात काही धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज असून तशी मागणी ना उदय सामंत करणार आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
11:46 AM 30-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here