मुंबई : जून महिन्यात आलेल्या वीज बिलांमुळे वीज ग्राहकांना घाम फुटला असून, वीज ग्राहक मेटाकुटीला आले आहेत. मात्र या वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी पुढाकार घेतला आहे. संपूर्ण वीज बील एकत्रित भरल्यास दोन टक्क्यांची सूट दिली जाईल, अशी घोषणा राऊत यांनी केली आहे. ऊर्जामंत्र्यांच्या या घोषणेमुळे शॉक बसलेल्या वीज ग्राहकांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
5:54 PM 30-Jun-20