रत्नागिरी : मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला अनेक ठिकाणी हिंसक वळण लागले. अनेक ठिकाणी जाळपोळ आणि गाड्यांची तोडफोड करण्यात आली. त्यामुळे रत्नागिरी एसटी महामंडळाने घाटमाथ्यावर जाणाऱ्या ५५ फेऱ्या रद्द केल्या. यामुळे एसटीचे सुमारे ६ लाखाचे नुकसान झाल्याचे महामंडळाकडून सांगण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:13 PM 03/Nov/2023
