देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील कुटगिरी, राजिवली, रातांबी आदी गावांमध्ये मोबाईल नेटवर्क मिळत नाही. खासगी टॉवरच्या समस्येमुळे आता कुचांबे, कुंभारखाणी, कुटरे, तळवडे आदींसह अनेक गावे आऊट ऑफ कव्हरेज अशी स्थिती बनली आहे. संबंधित बीएसएनएल अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देणे आवश्यक आहे, अशी मागणी आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:46 PM 02-Jul-20