अर्जुना, कोदवली नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ

0

राजापूर : गेले दोन दिवस राजापूर शहर आणि तालुका परिसरात पावसाने संततधार धरली आहे, त्यामुळे तालुक्यातून वाहणाऱ्या अर्जुना व कोदवली नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. गुरूवारी दिवसभर पावसाने संततधार धरल्याने जनजीवन काहीसे विस्कळीत झाले. आजही पावसाची संततधार सुरु आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:37 AM 17-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here