जिल्ह्यात बाहेर गावाहून दोन लाखांहून अधिक व्यक्ती दाखल

0

रत्नागिरी : परराज्यातून व अन्य जिल्ह्यातून रत्नागिरी जिल्ह्यात दि. 21 जुलै 2020 अखेर एकूण 2 लाख 876 व्यक्ती दाखल झाल्या आहेत. तर रत्नागिरी जिल्हयातून इतर राज्यात तसेच इतर जिल्हयात गेलेल्यांची संख्या 1 लाख 732 आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:30 PM 22-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here