नवी दिल्ली : गेल्या 24 तासात देशात 48,513 नवे रुग्ण आढळले असून 768 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच देशात कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा 15 लाखांच्या पार गेला आहे. भारतात कोरोनाचे 15.31 लाख रुग्ण झाले असून एकूण सक्रीय रुग्ण संख्या 5,09,447 झाली आहे. 9,88,030 नागरिक बरे झाले आहेत देशात मृतांचा आकडा 34,193 वर पोहचला आहे
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:31 PM 29-Jul-20