दापोली : तालुक्यातील मुरूड येथे बीएसएनएल सेवा दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसाने विस्कळित झाली आहे. सध्या कोरोनाचा संसर्ग सर्वत्रच वाढत आहे. तसेच पावसाचे दिवसही आहेत. त्यामुळे अशा काळामध्ये ही सेवा सुरळीत राहणे गरजेचे आहे, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मात्र, याकडे बीएसएनएलचे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:27 AM 12-Aug-20