वादळग्रस्तांच्या खात्यात नुकसानभरपाई जमा न झाल्यास भाजप करणार आंदोलन

0

गुहागर : निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेले अनेकजण भरपाई पासून वंचित आहेत. गुहागर तहसीलदार कार्यालय व बँक ऑफ इंडिया शाखा गुहागर यांच्यात समन्वय नसल्याने ३७ दिवस नुकसानभरपाई बँकेत पडून असल्याचा आरोप गुहागर तालुका बीजेपीच्या वतीने करण्यात आळा आहे. २० ऑगस्टपर्यंत नुकसान भरपाई वादळग्रस्तांच्या खात्यात जमा न झाल्यास २१ ऑगस्ट रोजी तहसीलदार कार्यालय व बँक ऑफ इंडिया शाखेच्या प्रवेशद्वारात गुहागर तालुका भाजपने ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
03:08 PM 14/Aug/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here