रत्नागिरी : रत्नागिरीत रविवारी दीड दिवसांच्या बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. मात्र या विसर्जनाला रविवारी रात्री गालबोट लागले. शहरानजिक भाट्ये टाकले समुद्रकिनारी विसर्जनासाठी गेलेले दोघे बुडल्याची घटना घडली. या दोघांचा शोध आज सकाळपर्यंत सुरूच आहे. पोलीस, महसूल आणि स्थानिक प्रशासन ग्रामस्थांच्या मदतीने शोधकार्यात गुंतले आहेत.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
10:56 AM 24/Aug/2020