मुंबई : अंतिम वर्षाच्या परीक्षांसंदर्भात उच्च-तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी महत्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत १३ विद्यापीठांच्या कुलगुरूंशी चर्चा होणार आहे. दीड वाजता माननीय कुलगुरूंची बैठक आटोपल्यानंतर सायंकाळी चार वाजता तातडीने माजी कुलगुरू वेरुळकर सर, माजी कुलगुरू विजय घुले, एसीएस, उच्च व तंत्रशिक्षण व दोन्ही संचालक, यांच्याबरोबर मंत्रालयात परीक्षा संदर्भात बैठक मंत्री उच्च व तंत्रशिक्षण यांना बोलावली
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
12:27 PM 29/Aug/2020