राज्यात २४ तासांत कोरोनाच्या १६,४०८ रुग्णांचे निदान

0

मुंबई : राज्यात गेल्या २४ तासांत कोरोनाचे १६,४०८ नविन रुग्ण सापडले आहेत तर २९६ जणांचा मृत्यू झाला आहे राज्यात गेल्या २४ तासांत ७ हजार ६९० रुग्ण बरे झाले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.०४ टक्के आहे. राज्यभरात आतापर्यंत एकूण ५ लाख ६२ हजार ४०१ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १ लाख ९३ हजार ५४८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:40 PM 31-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here