मुंबई : राज्यात ई पास शिवाय आता प्रवास करता येणार आहे. अनलॉक ४ संदर्भात सरकारची नियमावली जाहीर झाली असून राज्यात निवासी हॉटेल, लॉज सुरु राहणार आहेत. मात्र ३0 सप्टेंबर पर्यंत शाळा महविद्यालये बंद राहणार आहेत
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
06:48 PM 31/Aug/2020