जिल्ह्यात 3 कोरोना बाधितांचा मृत्यू

0

रत्नागिरी : जिल्ह्यात मागील 24 तासात 3 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. यात संगमेश्वर 1, लांजा 1 आणि राजापूर तालुक्यात 1 मृत्यू झाला आहे. आजपर्यंत एकूण 135 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असून यात सर्वाधिक मृत्यू रत्नागिरीत 43 झाले आहेत. खेडमध्ये 15, गुहागर 4, दापोली 21, चिपळूण 29, संगमेश्वर 10, लांजा 2, राजापूर 7 आणि मंडणगडमध्ये 1 मृत्यू झाला आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
7:00 PM 31-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here