रत्नागिरी : लोकांच्या हिताचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. प्रकल्पाबाबत कुणीही राजकारण करू नये. मुळात राजापूर तालुका हा भूकंपप्रवण क्षेत्रात आणि रेड झोनमध्ये येतो त्यामुळे हा प्रकल्प होणार नाही, असे खासदार विनायक राऊत यांनी आज रत्नागिरी येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. राजापुरातील प्रस्तावित नाणार प्रकल्पाचा विषय आता संपला आहे. या ठिकाणी असणाऱ्या दलालांकडे लक्ष देणार नाही असेही ते म्हणाले.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
06:10 PM 02/Sep/2020