कोल्हापूर : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी कोल्हापूर शहरात ११ ते २१ सप्टेंबर दरम्यान दहा दिवसांचा जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये प्रशासनाचे कोणतेही निर्बंध नसतील, जनतेनेच हा कर्फ्यू यशस्वी करावा असे आवाहन एका संयुक्त बैठकीत करण्यात आले आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:16 AM 09-Sep-20