जिल्ह्यात तीन कोरोना बाधितांचा मृत्यू

0

रत्नागिरी : जिल्ह्यात मागील चोवीस तासात उपचाराखाली असलेल्या तीन रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 156 झाली आहे. जिल्ह्यात कोरोनाचा मृत्युदर 2.88 टक्क्यांवर पोचला आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
7:24 PM 10-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here