राज्यात 23 हजार 446 रुग्णांची नोंद

0

मुंबई : राज्यात काल दिवसभरात 23 हजार 446 रुग्णांची नोंद झाली असून 14 हजार 253 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत 7 लाख 715 रुग्ण बरे झाले असून 2 लाख 61 हजार 432 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात गुरुवारी तब्बल 448 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर 2.85 टक्के एवढा आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:09 AM 11-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here