मंदिर, रेस्टॉरंट मर्यादित क्षमतेने सुरु करण्याचा विचार

0

मुंबई : येत्या काही दिवसात रेस्टॉरंट आणि मंदिरं मर्यादित क्षमतेनं सुरु करण्याचा विचार राज्य सरकारचा आहे. टास्क फोर्सच्या बैठकीत याबाबत चर्चा झाली. येत्या 3 ते 4 दिवसात याबाबतचा ठोस निर्णय होण्याची चिन्हं आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
05:50 PM 11/Sep/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here