राजापूर : तालुक्याच्या पूर्व परिसरातील रायपाटण, पाचलमध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने दि. १५ सप्टेंबर ते दि. १९ सप्टेंबर अशी पाच दिवस पाचलची बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय पेठवाडीतील व्यापाऱ्यांनी घेतला आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:12 PM 14-Sep-20