केंद्रातील सत्तेच्या माध्यमातून रिफायनरी प्रकल्प मार्गी लावावा

0

राजापूर : राजापूर तालुक्यातील रिफायनरीला भाजपचा पूर्वीपासून पाठिंबा आहे. तो प्रकल्प मार्गी लागण्यासाठी केंद्रातील सत्तेच्या माध्यमातून भाजपने दबाव वाढवावा आणि रिफायनरी प्रकल्प मार्गी लावावा, अशी मागणी प्रकल्प समर्थक जमीनमालक शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने भाजपचे राजापूर तालुकाध्यक्ष अभिजित गुरव यांच्याकडे केली.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:30 PM 17-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here