पोलीस भरतीत 13 टक्के जागा मराठा समाजासाठी बाजूला काढणार : गृहमंत्री

0

मुंबई : राज्यात साडे बारा हजार पोलिसांची भरती करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. या भरती करता मराठा समाजासाठी 13 टक्के जागा बाजूला काढणार, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. त्यांच्यासाठी 13 टक्के जागा बाजूला काढण्यासाठी कायदेशीर बाबीही तपासणार असल्याचंही अनिल देशमुख यांनी सांगितलं. मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार सकारात्मक असून सरकारचे त्या दिशेनं प्रयत्नही सुरू आहेत, असंही अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:43 PM 17-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here