नवी दिल्ली : देशात गेल्या २४ तासांत देशात ८६,९६१ नवे रुग्ण आढळले आहेत. तर ११३० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण आकडा आता ५४,८७,५८१ इतका झाला आहे. आत्तापर्यंत ४३,९६,३९९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर ८७,८८२ रुग्णांचा आत्तापर्यंत देशात मृत्यू झाला आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:43 AM 21-Sep-20