कृषी विधेयकाविरोधात आज ‘भारत बंद’ ची हाक

0

नवी दिल्ली : केंद्र सरकारने बहुमताच्या जोरावर संसदेत कृषी विधेयके मंजूर केली असली तरीही त्यातून शेतकरी हित साधले जाणार नाही, अशी भूमिका घेत अखिल भारतीय किसान सभा व संलग्न शेतकरी संघटनांनी आज (दि.२५) रोजी ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. दरम्यान, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या बंदला पाठिंबा जाहीर केला आहे

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:05 AM 25-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here