रत्नागिरी : जिल्ह्यात मागील 24 तासात तीन कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात रत्नागिरीतील एक तर चिपळूण तालुक्यातील दोन रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 240 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असून जिल्ह्याचा मृत्युदर 3.39 टक्के आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
8:09 PM 25-Sep-20