जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण 81 टक्क्यांवर

0

रत्नागिरी : जिल्ह्यात मागील 24 तासात 374 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत 5 हजार 712 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. जिल्ह्यात रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण वाढून 80.79 टक्क्यांवर पोहचले आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
8:13 PM 25-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here