महाराष्ट्रात परतीच्या पावसाचा प्रवास सुरू झाला आहे. असं असलं तरी मध्य महाराष्ट्र आणि कोकणामध्ये पार डिसेंबरपर्यंत पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अंदाज साउथ एशियन क्लायमेटने आउटलुक फोरमने (सॅस्कॉफ) हा अंदाज वर्तवला आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:42 PM 01-Oct-20