दिलासादायक: जिल्ह्यात 24 तासांत तब्बल 3000 हून अधिक जणांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह

0

रत्नागिरी : जिल्ह्यात गेल्या 24 तासांत एकूण 3170 जणांचे कोरोना अहवाल निगेटीव्ह आले आहेत. त्यामूळे जिल्ह्यात आशादायक चित्र निर्माण झाले आहे. त्यामध्ये आरटीपीसीआर चाचणी केलेले 174 रुग्ण व अँटिजेन टेस्ट केलेल्या 2996 रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 40,324 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
7:38 PM 05-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here