मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. खासदार संजय राउत यांनी याची घोषणा केली. शिवसेना बिहारमध्ये 30 ते 40 जागांवर उमेदवार उभे करण्याची शक्यता आहे. स्थानिक नेते हे 50 जागांवर निवडणूक लढवावी या मताचे आहेत असंही त्यांनी सांगितले. निवडणुकीत प्रसाचारासाठी जाणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं. बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडेय यांच्या विरोधात शिवसेना आपला उमेदवार उभा करणार का? यावर बिहारमध्ये गेल्यानंतरच बोलणार असल्याचंही ते म्हणाले.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:52 PM 06-Oct-20