रत्नागिरी : राज्य शासनाच्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी” या मोहिमेसाठी स्थापन केलेल्या ५६४ आरोग्य पथकांच्या माध्यमातून जिल्ह्यात प्रत्येक कुटुंबात सदस्यांची तपासणी करण्यात येत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात या मोहिमेचे ६२ टक्के काम पूर्ण झाले आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:29 PM 06-Oct-20