रत्नागिरी : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी रविवार ११ ऑक्टोबर २०२० रोजी दुपारी १.०० वाजता अल्पबचत सभागृह रत्नागिरी येथे जनता दरबार आयोजित केला आहे. सदरचा जनता दरबाराचे आयोजन कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर व सुरक्षित पध्दतीचा अवलंब करुन करण्यात येणार आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
06:41 PM 06/Oct/2020