मुंबई : राज्यात गेल्या २४ तासांत १२ हजार २५८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे याच एका दिवसात तब्बल १७ हजार १४१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत एकूण ११ लाख ७९ हजार ७२६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सद्यस्थितीत राज्यात एकूण २ लाख ४७ हजार २३ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता वाढले असून ८०.४८ % इतके झाले आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:08 PM 07-Oct-20