आमचं सरकार असतं तर 15 मिनिटांत चिनी सैन्याला हाकललं असतं : राहुल गांधी

0

नवी दिल्ली : “पंतप्रधान नरेंद्र मोदी घाबरट आहेत, त्यांनी चीनला आपल्या देशाची जमीन बळकावण्याची मुभा दिली. काँग्रेसचं सरकार असतं तर 15 मिनिटांत चिनी सैन्याला हाकललं असतं,” असं वक्तव्य काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केलं आहे. हरियाणामधल्या सभेत ते बोलत होते.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:13 PM 07-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here