मुंबई : कोरोनाच्या काळात २ लाख ७८ हजार ५१० गुन्हे नोंद झाले असून विविध गुन्ह्यांसाठी ३० कोटी १८ लाखांचा दंड वसूल आतापर्यंत पोलिसांनी केला आहे. तर ४० हजार १७२ जणांना अटक केली आहे. तसेच अवैध वाहतूक करणाऱ्या १,३४७ वाहनांवर गुन्हे दाखल केले आहेत. तर ९६ हजार ५४७ वाहने जप्त केली आहेत, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:53 PM 08-Oct-20