मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई आणि लगतच्या परिसरातील अनेक भागांतील वीजप्रवाह सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास अचानकपणे खंडित झाला. या घटनेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याशी चर्चा केली. यावेळी उद्धव ठाकरेंनी वीज पुरवठा सुरु करण्याचा सर्वोत्परी प्रयत्न करा, अशी सूचना नितीन राऊत यांना दिली आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:06 PM 12-Oct-20