रत्नागिरी : चक्रीवादळात मिऱ्याकिनारी अडकलेल्या बसरा स्टार जहाजाचे साडेचार महिन्यांत प्रचंड नुकसान झाले आहे. दुरुस्तीला मोठा खर्च असल्याने ते भंगारात काढण्याचे निश्चित झाले. मात्र, परतीच्या पावसामुळे गेले काही दिवस वातावरण प्रतिकूल आहे. त्यामुळे सरकारच्या डीजी शिपिंग कंपनीकडूनही जहाज भंगारात काढण्याबाबतची प्रक्रिया धीम्या गतीने सुरू आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:40 PM 16-Oct-20