रत्नागिरी : शासनाने नवरात्रोत्सव कालावधीत मंदिरे उघडण्यासाठी परवानगी दिलेली नाही. त्यामुळे ठरवून दिलेल्या निर्देशानुसारच नवरात्रोत्सव साजरा करावा. परिणामी उत्सवकाळात मंदिरे बंदच राहणार आहेत. मंदिरात ठराविक लोकच धार्मिक विधी पूर्ण करतील. या कालावधीत रत्नागिरी तालुक्यातील भगवती, आडिवरे येथील महाकाली या मंदिरातही नवरात्रौत्सव साधेपणाने साजरा करण्यात येणार असून या कालावधीत पूजा-अर्चा नियमित होणार आहे. मात्र, मंदिरे भाविकांसाठी बंदच राहणार आहेत.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:04 AM 17-Oct-20