रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याच्या संख्येत सध्या घट होत असल्याने आशादायी चित्र निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील रुग्णांचा कोरोना रिकव्हरी रेट वाढल्याने राज्यातील पहिल्या पाच जिल्ह्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याचा रिकव्हरी रेट (रुग्ण बरे होण्याचे प्रमाण) आहे. जिल्ह्यातील सध्याचा कोरोना रिकव्हरी रेट नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त आहे. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेचाही चांगला फायदा झाला आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
12:31 PM 17-Oct-20