कोल्हापूर : यंदा कोरोनाच्या संकटामुळे भाविकांचा शुकशुकाटा असला तरी चैतन्यदायी आणि मंगलमय वातावरणात आजपासून पारंपरिक शारदीय नवरात्रौत्सवास सर्वत्र सुरुवात झाली. सकाळी साडेआठच्या सुमारास मानाच्या तोफेची सलामी होऊन, साडेतीन शक्तीपीठांपैकी एक प्रमुख पीठ असलेल्या करवीर निवासिनी श्रीअंबाबाई मंदिर, ऐतिहासिक जुना राजवाडा येथील तुळजाभवानी मंदिर, वाडीरत्नागिरी येथील दख्ख़नचा राजा श्रीजोतिबासह शहरातील विविध मंदिरांमध्ये विधिवत घटस्थापना झाली.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:12 PM 17-Oct-20