जिल्ह्यात 24 तासात 43 जणांची कोरोनावर मात

0

रत्नागिरी : जिल्ह्यात गेल्या 24 तासात 43 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून जिल्ह्यात आतापर्यंत 7 हजार 427 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 90.61 टक्के आहे

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:30 PM 17-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here