रत्नागिरी : अतिक्रमण हटाव मोहिमेसाठी वापरण्यात येणारे वाहन शहरातील खड्डे बुजविणे आणि निर्जंतुकीकरण फवारणीच्या कामात होते. त्यामुळे जेलनाका ते साळवी स्टॉपपर्यंत हातगाड्या विक्रेत्यांचे फावले होते. आता मात्र सोमवारपासून वाहन उपलब्ध होत असल्याने रत्नागिरी शहरातील अतिक्रमण हटाव मोहीम आज दि. १९ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे, अशी माहिती रनपच्या अतिक्रमण हटाव मोहिमेतील अधिकाऱ्यांनी दिली.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:55 AM 19-Oct-20