मुंबई : ‘देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीला जावे, ते दिल्लीत गेले तर पंतप्रधान मोदीही बाहेर पडतील, त्यांनी तिथेही जावे’ असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. यावर फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. मुख्यमंत्र्यांचं ते वक्तव्य अतिशय असंवेदनशील असून याला ‘थिल्लरबाजी’शिवाय मी दुसरं काही म्हणणार नाही, असं फडणवीस म्हणाले आहेत.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:32 AM 20-Oct-20