“मोदींनी महाराष्ट्राचा अन् देशाचा भ्रमनिराश केला”; खडसेंनी ‘ते’ रिट्विट केलं डिलीट

0

मुंबई : भाजपा नेते एकनाथ खडसेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर उघडपणे नाराजी व्यक्त केली होती, त्यानंतर खडसेंना आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता, राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मंगळवारच्या मोदींच्या भाषणावर टीका करणारं ट्विट केलं होतं, यात लिहिलं होतं की, ‘आजच्या भाषणात पंतप्रधान काहीतरी नवीन सांगतील, कोरोना व आर्थिक संकटावर मात करण्यासाठी मार्ग देतील, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा देतील असं वाटलं होतं. मात्र यापैकी त्यांनी काहीच केले नाही. महाराष्ट्राचा, देशाचा भ्रमनिरास केला!’ असा टोला त्यांनी लगावला होता. मात्र उत्सुकता म्हणजे एकनाथ खडसेंनी हे ट्विट रिट्विट करत मोदींवर निशाणा साधला होता, परंतु काही काळातच खडसेंनी ते रिट्विट डिलीट केले आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:45 AM 21-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here