मुंबई : राज्यात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून ते 20 आँक्टोबरपर्यंत कलम 188 नुसार 2,86,330 गुन्हे नोंद झाले असून 41,618 व्यक्तींना अटक करण्यात आली. 96,596 वाहने जप्त केली. यातील विविध गुन्ह्यांसाठी 33 कोटी 06 लाख 89 हजार 358 रु. दंड आकारण्यात आला, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:18 PM 22-Oct-20